tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post3025473273970115741..comments2024-03-08T14:25:03.326-03:30Comments on इंद्रधनु: मुलीचं घर -- २विद्या कुळकर्णीhttp://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-49006587906199606782013-04-07T03:17:07.073-02:302013-04-07T03:17:07.073-02:30>> एकदा मुलगीसुद्धा म्हातारपणीची काठी आहे, आ...>> एकदा मुलगीसुद्धा म्हातारपणीची काठी आहे, आधार आहे, हे मनात बिंबलं, समाजात दिसायला लागलं की ”मुलगाच हवा’ चा हट्ट कमी होईल.<br />(हे नोंदवलेलं) आवडलं. <br /><br />>> पण वहीनी्ने आईला वार्यावर सोडलं नाही. मला तिच्याबद्दल आदर वाटतो.<br />नेमका कशाबद्दल आदर वाटतो?नीरज पाटकरhttps://www.blogger.com/profile/02423169302316891011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-84535637536221598812013-04-04T14:52:04.962-02:302013-04-04T14:52:04.962-02:30माझी एक दूरची नणंद आहे, दोघी बहिणी व आई. वडील गेले...माझी एक दूरची नणंद आहे, दोघी बहिणी व आई. वडील गेले आणि भाऊ नाही. धाकट्या बहिणीच लग्नं झालं. मोठीचं न होण्याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येक स्थळी तिने ’आईची जबाबदारी माझ्यावर असेल’ अशी स्पष्ट कल्पना दिली. सुशिक्षीत नातेवाईक देखील तिच्या या विचारांना आगाऊपणा मानतात... समंजसपणा इतका दुर्मिळ असतो !!<br />मोहिनी लिमये- मोडकhttps://www.blogger.com/profile/13222067270493338171noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-61728501430726482562013-04-01T01:59:52.179-02:302013-04-01T01:59:52.179-02:30मुलाला बहीण नको अशी अट असणारी कुटुंबे आणि मुलीही.मुलाला बहीण नको अशी अट असणारी कुटुंबे आणि मुलीही.मिलिन्द बामhttps://www.blogger.com/profile/03639176509485470961noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-14276456247330984602013-04-01T01:48:17.012-02:302013-04-01T01:48:17.012-02:30>> कुठल्याही विषम पातळीवरच्या नातेसंबंधामध्य...>> कुठल्याही विषम पातळीवरच्या नातेसंबंधामध्ये, वरच्या पातळीवर विराजमान असलेली माणसं जर समंजस शहाणी असतील तर समानता रुजण्यास मदत होते याचं उदाहरण म्हणून मला हा किस्सा लक्षात राहिला.<br /> खरं आहे.<br /><br />नाहीतर मुलीला भाऊ हवाच, अशी अट होती, अशी कितीक कुटूंबे मला माहीत आहेत.<br />विद्या कुळकर्णीhttps://www.blogger.com/profile/03755681362166891097noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7426170583171145379.post-31651372875990025822013-04-01T01:27:53.291-02:302013-04-01T01:27:53.291-02:30काही वर्षांपूर्वी चतुरंगमध्ये वाचलेली आठवण..
१९५०...काही वर्षांपूर्वी चतुरंगमध्ये वाचलेली आठवण..<br /><br />१९५०~६० च्या काळातली.<br />पुण्याहून लोक मुलगी पाहायला अमरावतीला गेले. ३ मुलींपैकी मोठी मुलगी, भाऊ नाही.<br />दोन्हीकडून पसंती झाली, याच बैठकीत ठरवून टाकू इथपर्यंत चर्चा आली..<br />मुलाचे वडील म्हणाले, की आम्हाला मुलाशी जरा बोलायचंय. मुलगा-आई-वडील वरती माडीवर गेले. मुलीकडचे लोक काळजीत पडले.<br />खाली आल्यावर हे चेहरे पाहून मुलाच्या वडिलांनी खुलासा केला, याला जे सांगितले ते तुम्हालाही सांगतो.<br />"ही या घरातली मोठी मुलगी आहे, वार्धक्यात आई-वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी तिची आहे आणि तिचा नवरा म्ह्णून तुझीही. देव करो आणि तशी वेळ न येवो पण आलीच तर ही जबाबदारी तुला समर्थपणे पार पाडता यायलाच हवी. आणि ही जाणीव तुला आज असायला हवी".<br /><br />लग्न झालं.<br /><br />कुठल्याही विषम पातळीवरच्या नातेसंबंधामध्ये, वरच्या पातळीवर विराजमान असलेली माणसं जर समंजस शहाणी असतील तर समानता रुजण्यास मदत होते याचं उदाहरण म्हणून मला हा किस्सा लक्षात राहिला.मिलिन्द बामhttps://www.blogger.com/profile/03639176509485470961noreply@blogger.com